https://ift.tt/qwRAyPM Chhatrapati Sambhajinagar : महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकारानंतर शेतकरी संतापला असून सरकारच्या कारवाईकडे डोळे लावून बसला आहे
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/QlkbK7f
via IFTTT
अजब कारभार! मोठं नुकसान झालेल्या तालुक्यालाच पीक नुकसानीच्या अहवालातून वगळले
March 12, 2023
0