https://ift.tt/6J5dS7c Adbul Sattar On Saamana Editoail : शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे, अशी जळजळीत टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. यावरुन बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/JrSm45s
via IFTTT
Maharashta Politics : बेवारस कुत्रे म्हणणाऱ्या Sanjay Raut यांना अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'दुसऱ्याला जो बोलतो तोच...'
May 08, 2023
0